tag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post8675268681042361631..comments2023-10-31T04:12:48.623-07:00Comments on Pankaj भटकंती Unlimited™: सगळेच काळजीवाहू.Anonymoushttp://www.blogger.com/profile/04215938881514696570noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-36603033863917555712009-11-06T11:04:39.805-08:002009-11-06T11:04:39.805-08:00माजलेत सगळे आता कशाला जनतेला विचारतील एकदा निवडून ...माजलेत सगळे आता कशाला जनतेला विचारतील एकदा निवडून आले कि झाले..बाकी तू छान सादरीकरण केले आहेस भटकंती सोडून एक वेगळा विषयVaibhavhttp://www.blogger.com/profile/03320284724974481130noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-39874382222133039972009-11-06T00:58:01.266-08:002009-11-06T00:58:01.266-08:00पंकज, अतिशय समर्पक पणे योग्य मुद्दे मांडले आहेस .....पंकज, अतिशय समर्पक पणे योग्य मुद्दे मांडले आहेस .. जे विचार करायला भाग पडतात ..<br>घोड़ कुठे अडते .. ५५% मतदान त्यात विजेत्याला जास्तीत जास्त ३५% म्हणुन आपल्या नशिबी असे "विद्वान्" राजकीय सरकार येत. मनीपॉवर, मार्केटिंग, मसलपॉवर च सुरेख मिश्रण करून मीडिया, इलेक्शंस, गवर्नंस सग्लाच बेमालूम पणे 'मेनेज' करतात आणि आपण ट्राफिक जामस मधे अडकून पडतो <br>आज महाराष्ट्राला अणि भारत देशाला 'वैचारिक व कृतीशील' लोकांची अधिक अधिक गरज आहे आणि आपल्यालाच हे पुण्य कर्म करायचय...prashanthttp://www.blogger.com/profile/04944636449676447718noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-16195873181669697712009-11-04T21:41:16.451-08:002009-11-04T21:41:16.451-08:00मस्तच रे!मस्तच रे!Tushar Phatakhttp://www.blogger.com/profile/18187503387726936994noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-47645478979882941792009-11-04T21:21:10.018-08:002009-11-04T21:21:10.018-08:00खरयं, अरे यार १४ दिवस उलटून गेलेत मतमोजणी होऊन, पण...खरयं, अरे यार १४ दिवस उलटून गेलेत मतमोजणी होऊन, पण प्रचारात उडवलेल्या पैश्यांची भरपाई व्हावी येत्या ५ वर्षांत यासाठी गल्लीतल्या नपुंसक नेत्यांची दिल्लीवारी चालू आहे. जनतेने का यासाठीच निवडून दिलयं या हरामखोरांना! राग अनावर होण्यासारखचं घडतयं सद्य परिस्थिती पाहता! पंक्या मस्त रोखठोक लिहिलयं!╚» विशाल तेलंग्रे «╝http://www.blogger.com/profile/06391450849203004926noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-90434622906791462652009-11-04T21:14:10.003-08:002009-11-04T21:14:10.003-08:00शेवटी भरडला जातो तो मतदार हेच त्रिवार सत्य आहे. छा...शेवटी भरडला जातो तो मतदार हेच त्रिवार सत्य आहे. छान लिहिलंय पोस्ट..Mahendrahttp://kayvatelte.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-8827590389858660732009-11-04T21:12:41.995-08:002009-11-04T21:12:41.995-08:00परवाच्या / कालच्या त्या नाशिकची महापौरांची बैठकही ...परवाच्या / कालच्या त्या नाशिकची महापौरांची बैठकही अशीच रंगल्याचे बातम्यात पाहिले. जनता - मतदार ..कोण..?? साला इथं कुणाचंच कुणी नाही.. मतदारांचा उमेदवार नाही....उमेदवारांचा पक्ष नाही... पक्षाचा नेता नाही.. नेत्याला तर - अक्कल - इज्जत आणि काहीच नाही!भुंगाhttp://www.blogger.com/profile/09153995450140031401noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6717153170880250443.post-40243385560134195792009-11-04T21:04:17.228-08:002009-11-04T21:04:17.228-08:00Just received a SMS - A poor man catches a FISH bu...Just received a SMS - <br>A poor man catches a FISH but his wife cud,'t cook d fish due to No Gas, No Current, No Oil... <br><br>Man put d Fish back in d river. Fish comes up & shouts with JOY - <br><br>Maharashtra Govt ZINDABAD!!!सिद्धार्थhttp://www.blogger.com/profile/03477500610365282208noreply@blogger.com